जपून ठेवलेला अश्रू
कधी उद्दाम होतो...
अन ओघळतोच.
दबा धरून बसलेली
दुःखाची श्वापदं
जन्माची असतात उपाशी
त्यांना नाहीच रोखता येत.
आपण चुकीच्या जगात जन्म घेतल्यासारखे
असहाय्य
एकाकी
व गै रे ...
गणेश
गोडसे
No comments:
Post a Comment